Tuesday 4 August 2015

म्हणे देशातले लोक सुधारले...

मुली लग्नाला आल्या कि बापाच्या काळजात धस्स होतंय... जमिनी विकून मुलींची लग्नं लावली जाताहेत... स्वतःला सुशिक्षित(?) म्हणणाऱ्यांचे (हुंड्याचे) रेट पाच आही दहा लाख ठरताहेत... आणि कुठून तरी समाज सुधारल्याचे सूर ऐकू येताहेत... म्हणे देशातले लोक सुधारले...!!!

No comments:

Post a Comment